VOL- 9, ISSUE- 2, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.63
9.2 WORLD
Area of Article : ALL

VOL- 9, ISSUE- 2, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.63
9.2 WORLD
VOL- 9, ISSUE- 2, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.63
9.2.1 WORLD
The Dalit writings was actually started in Maharashtra
from 1960’s to 1970’s, after two decades Tamil Dalit writing started in
Tamilnadu.A Dalit woman Dalit amongst Dalits. Hence the issue of caste
oppression faced by Dalit women is in sync with Dalit protest against
untouchability and is shared by them with Dalit men. Here, Dalit women become victim of violation
of human rights and gender discrimination, which was written by Dalit women
writers in their books. The immediate concerns such as domestic violence sex as
instrument of subjugation, menstruation, family relations, sustenance of
children and their education etc, become more important. Dalit women writers
wrote about their experiences about violation of human rights and gender
discrimination through their books. This paper shows violation of human rights
and gender discrimination in the life of Dalit woman. Dalit literature would have broaden its base
by realigning itself and recognizing the complexity of factors in making Dalit
experience such as the presence of sub-jatis , the role of region and the
structure of patriarchy in Dalits.
Keywords Tyrannical, Patriarchal, Commodities, Oppressed.
VOL- 9, ISSUE- 2, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.63
9.2.101 स्कॉलर
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पंडित जवाहलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल
यांनी गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली बरोबरीने काम केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
देशाला पुढे घेऊन जाण्याच्या कामात ही दोघांची भूमिका निर्णायक होती. पण भारतीय
इतिहास लेखनामध्ये या दोघांच्या भूमिका बाबत घेतली जाणारी भूमिका भिन्न प्रकारची
आढळते. भारतामध्ये दोन प्रकारची इतिहास पाहण्यात मिळतो. एक तथ्यअंशाचा अभाव असलेला
आणि दुसरा तथ्यावर आधारलेला. समाजातील बहुतेक लोक पहिल्या इतिहासाच्या प्रकाराला
महत्व देऊन त्या इतिहासाला प्रमाण मानतात आणि त्यानुसार आपली मते बनवतात. २०१४
पासून याच इतिहासाचा प्रचार-प्रसार करुन नेहरु आणि पटेलाविषयी गैरसमज पसरविण्याचे
काम सुरु झाले आहे. नेहरु हे किती वाईट आणि पटेल किती चांगले. काँग्रेसने पटेलावर
किती अन्याय केला, नेहरुंचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये
काही योगदान नसताना पटेलाना डावलून त्यांना पंतप्रधान पद दिले, त्यामुळे देशात कश्मीर समस्या, ३७० कलम या सारख्या समस्या निर्माण झाल्या. पटेल पंतप्रधान
असते तर ह्या समस्या निर्माण झाल्या नसत्या, असा अप्रचार संपूर्ण देशात सुरु झाला. सरदार पटेलाचा
पुतळा गुजरातध्ये मोठ्या करण्याच्या मोहिमेमध्ये नेहरुची प्रतिमा मलिन करुन
त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
VOL- 9, ISSUE- 2, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.63
9.2.102 स्कॉलर
सामयिकता साहित्य का गुण है। आज कहानी केवल मनोरञ्जन एवं आदर्शों का पाठ पढ़ाने का ही उपक्रम नहीं करती अपितु जीवन की विसंगतियों एवं यथार्थ का बोध कराते हुए उत्तरदायी स्थितियों पर भी प्रहार करती है और जीवन को उदात्त मूल्यों की ओर ले जाने का प्रयत्न करती है। सामयिकता की सार्थकता भी इसी में है कि वह समाज की विविधमुखी समस्याओं से साक्षात्कार करवाकर समुचित समाधान सुझाने में सहायक बनें। बाल साहित्य से भी यही अपेक्षा की जाती है कि वह केवल गौरवमय अतीत एवं उज्ज्वल भविष्य की ही बात न करके वर्तमान विशेषतः तत्काल की कहानी कहते हुए जीवन की सच्चाइयों से परिचित करवाकर कल्पना द्वारा बने वैभव लोक की अपेक्षा कठोर व जीवंत यथार्थ से भरपूर चिन्तन का अवसर प्राप्त करवा सके। बाल-साहित्य में सामयिक सन्दर्भ बालकों में सजगता, सचेतता एवं संवेदनशीलता जागृत करने में सहायक सिद्ध होते हैं। सामयिक परिस्थितियों, गतिविधियों, घटनाओं एवं स्थितियों का ज्ञान बालक की मानसिक योग्यताओं को उर्वर बनाता है। अतः बाल साहित्य अत्यन्त सजगता एवं खोज के पश्चात ही लेखन कार्य की अपेक्षा करता है।